!DOCTYPE html>
किंमत न मिळाल्यावर, शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या फेकतात. तीच जर गरीब लोकांना वाटली, तर त्यांचे आशीर्वाद मिळतात.
अन्न फेकून देण्यामुळे ते खराब होईल. दुर्गंधी पसरेल आणि स्वच्छतेत अडथळा येईल.
कुठलेही उघडयावर ठेवलेले बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य सांभाळा.
सकस आणि पौष्टिक आहार हीच खरी आरोग्याची गुरूकिल्ली.
आपल्या आहारामध्ये फळ भाज्या आणि अन्न धान्याचा समावेश करा आणि बाहेरचे उघडयावरील अन्नपदार्थ खाणे टाळून आपल्या आरोग्याचे रक्षण करा.
नेहमी ताज्या आणि स्वच्छ अन्नाचेच सेवण करा आपल्या आरोग्याचे रक्षण करा.
बाहेरून जो खाद्य पदार्थ खरेदी करता आहे त्याची गुणवत्ता दर्जा कसा आहे तो खाद्यपदार्थ पौष्टिक आहे की नाही हे आधी बघा मगच त्याचे सेवन करा.
जसा आपण आहार घेतो तसेच आपले विचार बनत असतात.म्हणून नेहमी शुदध दर्जेदार आणि सकस,पौष्टिक आहाराचे सेवण करा.
विवाहात होते अन्नाची नासाडी
विचार करा याचा होते नुकसान किती.
घरचे जेवण हे आपल्यासाठी अमृतासारखे असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील वरदान ठरत असते.
नेहमी ताज्या भाज्या आणि ताजी फळे खरेदी करा.
अन्न सुरक्षा नियमांचे नियमित पालन करा स्वच्छतेचे नियम पाळत नेहमी दर्जेदार आणि चांगल्या अन्नाचे सेवण करा.
नेहमी पौष्टिक आणि सकस आहाराचे सेवण करा.
आपण आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे तेव्हाच आपण रोगांपासुन स्वताचा बचाव करू शकतो.
घरातील सेवण केलेला आहार कधीही आपल्या शरीराला अपार उर्जा देत असतो.
घरचे जेवण हे आपल्या आरोग्याला उत्तम बनवायचे काम करते आणि बाहेरचे उघडयावरचे अन्न आपल्याला दवाखान्यात पोहचवायचे काम करते.
कुठलेही उघडयावर ठेवलेले बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य सांभाळा.
उघडयावर न झाकता ठेवलेले अन्न खाणे टाळा याने आपल्याला अन्नातुन विषबाधा होऊन विविध आजारांना बळी पडावे लागते.
उद्याच्या निरोगी भविष्यासाठी आजपासुनच सुरक्षित अन्नाचे सेवण करा.
कुठलेही अन्न खाण्याअगोदर साबणाने स्वच्छ हात धुवा.
कुठलेही अन्न नीट शिजवून आणि योग्य प्रमाणात गरम करूनच खा.पटकन शिजवलेले अन्न खाल्याने आपण आजारी देखील पडु शकतो.
दुषित खराब आणि शिळया अन्नाचे सेवण कधीच करू नका याने आपले आरोग्य बिघडते, शिवाय अन्नातुन विषबाधा देखील होत असते.
नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवण केल्याने आपल्या शरीराच्या उर्जेत अधिक वाढ होत असते.
नेहमी अन्न झाकून ठेवा त्या अन्नाला संसर्ग होऊ देऊ नका.
शुभ कार्यात जेवण तेवढेच बनवा,
उरलेले जेवण टाकायची पाळी घालवा.
आपल्याला आपला देश जर नेहमी निरोगी आणि स्वच्छ ठेवायचा असेल तर अन्नाची सुरक्षा करणे आणि स्वच्छतेचे पालन करणे खुप गरजेचे आहे.
कुठलेही अन्न जास्त वेळ शिजवु नये याने त्यातील पौष्टिकता जीवणसत्वे नष्ट होत असतात.
जेवण बनवण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा.